कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या' मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. Read More
कळवण : द्राक्ष पिकावरील रासायनिक अवशेष तपासणी अहवालाची माहिती भ्रमणध्वनी संदेश, व्हॉट्सअॅप, ई- मेलद्वारे मिळावी, अशी मागणी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी, निर्यातदार यांनी तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी’ अशा या ‘माय मराठी’चा अभिमान बाळगत मंगळवारी ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, संस्थांच्यावतीने ग्रंथदिंडीसह सांस्कृतिक व मार्गदर्शनपर कार्यक् ...
मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी म्हणून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सर्वच साहित्यप्रेमींकडून आणि साहित्यिकांकडून बोलले जात आहे. याबाबत सरकारने भूमिका घेण्याची गरज आहे. ...
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा होत असलेल्या ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून राज्य परिवहन महामहामंडळातर्फे आयोजित केलेल्या ‘मराठी वाचन सप्ताह’चे उद्घाटन मध्यवर्ती बसस्थानक येथे स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
इंग्रज जाऊन इतकी वर्षे झाली, पण आमच्यातला इंग्रज अजून गेला नाही. त्यामुळे भाषेचे वर्चस्वही आपण मान्य करत आहोत, असे प्रतिपादन कवी नारायण सुमंत यांनी केले. ...