मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
जरांगेंची भाषा गावगड्याची नसून नीचपणाची आणि मुजोरपणाची आहे. जरांगेंचे लाड बंद करा, त्यांना उचलून अटक करा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. ...
मुंबईत मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी एक व्यक्ती चक्क स्वतःचा रेडा घेऊन आला आहे. नवी मुंबईत मराठा समर्थक थांबलेला असून, परवानगी मिळाल्यास रेडा घेऊन मुंबईत जाणार आहे. ...
Manoj Jarange Patil Uposhan Morcha Live: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईत आमरण उपोषण सुरू केले आहे. ...
Manoj Jarange Patil Maratha Reservation Update: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. २९ ऑगस्टपासून जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. ...
"दोन समाजात आगी लाऊन, ते बघण्याचे काम विरोधी पक्ष करत आहेत, असे फडणवीस काल म्हणाले. विरोधी पक्षाला काय पडलेय आग लावायचे काम करून? सरकार कुणाचे आहे गेल्या काही काळापासून? आम्ही कशाला आगी लावू? दोन समाजात आगी लावून निवडणुकीत उतरण्याचे धंदे आपले आहे," अ ...