मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Manoj Jarange Patil Protest For Maratha Reservation In Mumbai: मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन बेकायदेशीर आहे, असा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
आज सोमवारचा दिवस असल्याने चाकरमानी मुंबईकर कामावर जायला निघाला आहे. त्यात सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी झाल्याने या परिसरात पोलीस यंत्रणेवरील तणाव वाढला आहे. ...