मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Prasad Lad : एक दिवस हेच मराठे मनोज जरांगे पाटील यांचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. शनिवारी (दि.७) प्रसाद लाड हे मुंबईत बोलत होते. ...
Manoj Jarange Patil News: देवेंद्र फडणवीस आतापासूनच म्हणतात की, त्यांचे सरकार येणार, असा टोला लगावत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांच्या आव्हानावर प्रतिक्रिया दिली. ...
मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस हे आरक्षण पूर्ववत ठेवावे आणि अन्य एका मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष राजश्री उंबरे यांनी २ सप्टेंबरपासून क ...