मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
मराठा आरक्षण आंदोलन आणि उपोषणादरम्यान ठाणे शहरात व जिल्ह्यात कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी आणि मंत्र्यांनी ठाण्यात येऊ नये, तसेच राजकीय, कार्यक्रम, सभा घेऊ नये, अशी मागणी पत्रकात करण्यात आल्याने म्हस्के यांनी कार्यकर्त्यांना काही उलट प्रश्न के ...
सिंधुदुर्ग : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी अखिल भारतीय ... ...
आर. डी. पाटील बांबवडे: मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या बांबवडे येथील साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बांबवडेत कोल्हापूर -रत्नागिरी ... ...
प्रवीण देशमुख, सचिन निंबा वाघ, हर्षल अशोक जाधव आणि जयंत पाटील या चार जणांनी ३१ रोजीच्या रात्रीपासून अमळनेर येथील तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. ...