मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
हिंसक आंदोलनाच्या माध्यमातूनही ध्येयापर्यंत पोहोचता येणार नाही. आरक्षणाची मागणी व्यवहार्य असली तरी त्यासाठी कुणी हिंसक लढ्यासाठी भरीस घालत असेल तर सावध राहायला हवे. सरकारवर दबाव वाढवतानाच न्यायालयीन पातळीवर अधिक नियोजनबद्ध रीतीने लढण्याची गरज आहे, अस ...
मराठा आरक्षणाचा अध्यादेश न निघाल्यास राजीनामा देण्याची घोषणा करणारे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दुपारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ...
अकोला: आरक्षणासह मराठ्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जिल्हाबंदीचा ठराव मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतला. ...
Maharashtra Bandh - मुंबईतील सकल मराठा समाजाने मुंबईसह, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुकारलेला बंद स्थगित केला आहे. या बंदमुळे मुंबईतील रस्ते आणि लोकल वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी बंदला हिंसक वळणही लागले. ...
मराठा आंदोलनादरम्यान सरकारने पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांची जात विचारून बंदोबस्त लावल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ...