मंत्रालयातील उंदरांमुळे सरकारची बदनामी झाल्याने, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच शुक्रवारी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर आणखी एका शेतक-याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. गुलाब मारुती शिनगारे असे या शेतक-याचे नाव असून ते बीड जिल्ह्यातील माजलगावचे रहिवासी आहेत. ...
महाराष्ट्राच्या मंत्रालयात एक मोठा विश्वविक्रम झाला आहे. आजवर कुणी केला नसेल. यापुढेही कदाचित होणार नाही. मंत्रालयात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारले गेले आहेत...आणि तेही फक्त एका आठवड्यात! ...