समन्वयित कृषी विकास प्रकल्पाचे तत्कालीन प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांच्या कार्यकाळात झालेली आर्थिक अनियमितता ‘लोकमत’ने उघडकीस आणताच थेट मंत्रालयातून सूत्रे हलली. ...
शासकीय कार्यालयांमध्ये बाटलीबंद पेयजलाचा वापर करू नका, असे निर्देश केंद्र शासनाने दिले असतानाही, थेट मंत्रालयापासून तर राज्यभरातील बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये बाटलीबंद पेयजलाचा राजरोस वापर केला जात आहे. ...