Mumbai: आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यावर ईडीने ज्या पद्धतीने कारवाई केली, ती अयोग्य होती. एकदम त्यांच्या घरी धडक मारणेही योग्य नव्हते, अशा शब्दांत काही वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे अलीकडेच नाराजी व्यक्त केली. ...
Mantralaya: सरकारी काम आणि सहा महिने थांब, याची प्रचिती शासकीय कार्यालयांत येते. छोट्याशा कामासाठीही वारंवार खेटे मारावे लागतात. लालफितीच्या कारभाराचा अनेकांना वाईट अनुभव आला असेल. मात्र, कॉम्प्युटरच्या मदतीने ई-ऑफिस प्रणालीमार्फत फाइल्सचा निपटारा कस ...