ममता बॅनर्जी यांनी, या अपघाताच्या CBI चौकशीवरही सवाल खडा केला. त्या म्हणाल्या, 'मी गेल्या 12 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी रेल्वे अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवला होता, मात्र यातून काहीही निष्पन्न झाले नाही. सैंथिया प्रकरणातही मी सीबीआय चौकशीचे आदेश दिले हो ...
सीएम ममता बॅनर्जी अपघात स्थळाचा आढावा घेण्यासठी बालासोर येथे पोहोचल्या होत्या. यावेळी येथे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि गृहराज्य असल्याने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानही उपस्थित होते. ...
The Kerala Story ममता बॅनर्जी यांच्या सरकारने 'द केरळ स्टोरी'वर घातलेली बंदी आज सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे आता या चित्रपटाच्या बंगालमधील रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे. ...