यंदाचा पावसाळा वेगळाच आहे. प्रत्येक महिन्यात दमदार पाऊस कोसळला. वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस सर्वच तालुक्यांमध्ये झाला आहे. ढगफुटीसदृश, अतिवृष्टी, मुसळधार अशा प्रकारचा पाऊस अनेक ठिकाणी झाला. राज्य सरकारने तिजोरी खुली केली असल्याने अतिवृष्टीग्रस्तां ...
हॉटेल मिरची चौकात झालेल्या अपघातात १२ निष्पाप जिवांचा गेलेला बळी व कळवणला रस्त्याच्या दुरवस्थेने वाहनधारकाने गमावलेले प्राण या दोन घटनांनंतर जनतेने घेतलेली आक्रमक भूमिका, माजी आमदार दाम्पत्याच्या अतिक्रमणाविरोधात सटाण्यात निघालेला मोर्चा, महिरावणीत न ...
मिलिंद कुलकर्णी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजपचे सरकार येऊन महिना झाल्यानंतर ह्यशासन आपल्या दारीह्ण या उपक्रमाची सुरुवात त्यांनी नाशिकपासून केली. नाशिक जिल्ह्यातून खासदार हेमंत गोडसे, आमदार दादा भुसे, सुहास कांदे व माजी आम ...
Eknath Shinde : "पाचही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी त्यांच्या भागातील अडचणी मांडल्यात. काही प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी युद्ध पातळीवर निर्णय घेऊन ते प्रश्न सोडवावेत." ...
मालेगाव शहरालगतच्या गिरणा नदीला पूर पाणी आला असताना त्याकडे दुर्लक्ष व गिरणा पुलावर स्टंटबाजी करीत नदीपात्रात उडी मारणाऱ्या नईम मोहम्मद अमीन (वय २३, रा. किल्ला) याचा मालेगाव अग्निशमन दलाकडून शोध घेतला जात आहे. ...