गेली काही वर्षे भारताच्या अवघड जागेचे दुखणे होऊन बसलेल्या मालदीव या इवल्याशा बेटात काही महिन्यांपूर्वी सत्तांतर होऊन नवे लोकशाही सरकार सत्तेवर आले आणि अचानक भारत-मालदीव संबंधांवर जमा झालेले मळभ दूर होऊ लागले. ...
सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतरही मालदीवमधील राजकीय अस्थिरता संपलेली नाही. पराभूत झाल्यानंतरही राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी अद्याप येथील सत्ता सोडली नसल्याने राजकीय पेच वाढला आहे. ...
माले : मालदीवमधील माली व्हेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने तयार करण्यात येत असलेल्या धावपट्टीवरच विमान उतरवल्याने एअर इंडियाच्या 136 प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, विमानाचे टायर फुटण्यावरच निभावल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वा ...