यंदा माजलगाव धरणाच्या कालव्यावर अवलंबून असलेले उसाचे पीक पाण्याअभावी व हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने धोक्यात आले आहे. त्यामुळे उसाचे वजन निम्म्याने घटणार आहे. ...
येथील माजलगाव धरणाच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले असून, मागील दीड वर्षांपासून येथील सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे. धरणाच्या भिंतीवर बसविण्यात आलेले स्ट्रीट लाईट, टेलिफोन इत्यादी बंद अवस्थेत आहेत. ...
माजलगाव धरणामुळे विस्थापित झालेल्यांना धरणग्रस्तांचे शासनाने शहराच्या जवळपास ११ गावात पुनर्वसन केले. या गावांणा माजलगाव नगरपालिकेचा पाणी पुरवठा आहे. ...
वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे माजलगांव धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावत चालला आहे. सध्या माजलगांव धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ...
मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा गांजणार आहे. विभागातील चार जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे सुमारे ३० ते ४० तालुक्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ...