Solar Agriculture Pumps : राज्यात विविध योजनांमध्ये बसविलेल्या एकूण सौर कृषिपंपांची संख्या ५ लाख ६५ हजारांवर पोहोचली आहे. तर आणखी पाच लाख सौर कृषिपंप बसविण्यात येणार आहेत. ...
सामान्य माणसाने ५०० रुपये नाही वेळेवर भरले, तर वीज तोडणारे महावितरणचे अधिकारी या विषयात गेली १२ वर्षे शांत का आहेत ? त्यांना भ्रष्टाचाराचा काही वाटा जातो का? ...
चिकलठाण्यातील घटनेच्या पुनरावृत्तीचाच धोका; महावितरणच्या नावात ‘वितरण’ असले, तरी गेल्या काही वर्षांत या विजेच्या वितरणापेक्षा ‘मरण’ अधिकच वाट्याला येत असल्याचीही चिंताजनक परिस्थिती आहे. ...
याच उद्योगाला गेल्यावर्षी मे २०२४ या महिन्याचे वीजबिल एक लाख ८० हजार ३९८ रुपये आले असताना यावर्षी मे महिन्यात एवढी वाढ कशी, यामुळे उद्योजक चक्रावले ...