वडाळागावात कधी दिवसा तर कधी मध्यरात्री किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस वीजपुरवठा खंडित होतो अन् येथील रहिवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. वीज गायब झाली की उकाड्यासह डासांच्या उपद्रवाने नागरिक हैराण होतात. वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या समस्य ...
राज्यातील ४५ सहकारी साखर कारखाने बंद करण्याचे आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. पर्यावरण संरक्षण कायद्याचे गंभीर उल्लंघन केल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात यावी ...