वीजवितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील शेतकऱ्यांचा मृत्यू काही फूट अंतरावर आलेला आहे. कारण, वीज वाहिनीच्या रुपाने हे संकट या परिसरातील शेतकऱ्यांच्या पुढे आहे. वीजतारा खाली आल्या असून, पिकांना स्पर्श होऊ लागला आहे. हे संकट कधीही शेतकऱ्यांच ...
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महावितरण कार्यालयास कुलूप ठोकून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी शिवसेनेचे खा. बंडू जाधव यांच्यासह १५ जणांना आज दुपारी २ वाजता पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. ...
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, अखंडित वीज पुरवठा, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला. मोर्चेक-यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गे ...
अमडापूर : वीज जोडणीसाठी सहा महिन्यापूर्वी पैसे भरूनही २०५ जण वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. वीज वितरणच्या अमडापूर येथील कार्यालयात या संबंधितांनी वीज जोडणीसाठीची रक्कम भरली होती. त्यामुळे वीज जोडणी केव्हा मिळणार असा प्रश्न या नागरिकांना पडला आहे. ...
मागील दोन वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी महावितरणला ६२१ कोटी ६४ लाख ४१ हजार २१३ युनिट वीज विक्री केली असून, त्यातून कारखान्यांना ३७२ कोटी ५७ लाख १७ हजार ८३३ रुपये रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ...
शेतक-यांना कृषीपंपाच्या वीज जोडण्या देण्यात याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सकाळी महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले. तब्बल चार तास चालेल्या या आंदोलनाने विभागाच्या अधिका-यांची चांगलीच गोची झाली. ...
महावितरणच्या अभियंत्यांवर हल्ल्याच्या घटना आता सामान्य म्हणाव्या एवढ्या संख्येने उजेडात येत आहेत. अशा प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास वीजसेवा देणे बंद करण्याचा इशारा अभियंत्यांनी दिला आहे. ...
महावितरणच्या अभियंत्यांवर हल्ल्याच्या घटना आता सामान्य म्हणाव्या एवढ्या संख्येने उजेडात येत आहेत. अशा प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास वीजसेवा देणे बंद करण्याचा इशारा अभियंत्यांनी दिला आहे. ...