२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Congress Prithviraj Chavan News: मुंबई, पुणे आणि नागपूर महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला तर आश्चर्य वाटणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. ...