२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Local Body Election 2025: महायुती पाठोपाठ महाविकास आघाडीतील बोलणी फिस्कटल्याने उध्दव सेनेकडून सुरूवातीला सीमा मठकर यांची उमेदवारी जाहीर करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर आता काँग्रेस कडून नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार जाहीर केला असून महिला ...
Maha Vikas Aghadi: मुंबई महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा काँग्रेसने केल्यानंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...