महात्मा गांधींची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती २ आॅक्टोबर रोजी साजरी होणार असून, त्यानिमित्त वर्षभर शालेय पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने संबंधित शाळांना केल्या आहेत. ...
नागपूर येथील राष्ट्रीय आयकर अकादमीत प्रशिक्षणासाठी आलेल्या राष्ट्रकुलच्या (कॉमन वेल्थ) टीममधील भारतासह नऊ राष्ट्रांतील प्रशिक्षितांनी बुधवारी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन महात्मा गांधीचे विचार व कार्य जाणून घेतले. ...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सशस्त्र सैन्याची निर्मिती आणि महात्मा गांधीच्या दांडी येथे केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाची प्रेरणा हे सर्व एकेका प्रसंगातून असामान्य व्यक्तिमत्वांचे कर्तृत्व उलगडत गेले. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी व विनोबा भावे, जमनालाल बजाज यांनी वर्धा जिल्ह्यातून गो सेवा चळवळीची सुरूवात केली. महात्मा गांधी यांनी प्रथम वर्धा व जयपूर येथे अखिल भारतीय गो सेवा संघ सन १९३९ मध्ये स्थापन करून संस्थेच्या कामकाजास प्रारंभ केला. ...