महात्मा गांधी जयंती निमित्त आप पक्षाने ठाण्यामध्ये वीज बिल इंधन दरवाढ आणि महिलांची सुरक्षा, शिक्षणाचा अधिकार यासह विविध विषयांवर जनजागृती पदयात्रा आयोजित केली आहे. ...
महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून ‘व्यवहारवादी राजकारणी’ असलेल्या गांधीजींची जडणघडण कशी झाली, त्यांची अत्यंत बळकट नैतिक शक्ती व सामाजिक कळवळा, सत्याग्रहाचे तत्त्व आणि एकूणच राजकीय तत्त्वज्ञान याचा आलेख आम्ही येथे घेत आहोत. ...
भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वच्छता अभियानाच्या नावाखाली महात्मा गांधी यांचे नाव घेत असले तरी, त्यांचा गांधीजींच्या विचारांशी कोणताही संबंध नाही. ...
यंदा गांधीजींची १५० वी जयंती तर डॉ. नेल्सन मंडेला यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. पू. बापूंची कर्मभूमी दक्षिण आफ्रिका असल्याने गांधी -नेल्सन मंडेला समता यात्रेचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत गांधी जयंतीपासून करण्यात आले आहे. ...
युवा कलाकारांनी रांगोळीच्या माध्यमातून गांधीजींच्या जीवनातील महत्त्व पूर्ण प्रसंग साकारित असून गांधी जयंतीला गांधी प्रेमीसाठी ही अपूर्व भेट राहणार आहे. ...
जोपर्यंत मानवजातीत ऐक्याच्या भावनेस महत्त्व दिले जात नाही, तोपर्यंत प्रार्थना, उपवास, जप-जाप्य इत्यादी गोष्टी निरर्थक आहेत, असे विचार मांडणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सर्वधर्मसमभावाचे खरे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन स ...