महात्मा गांधींच्या नावाने स्वच्छता अभियान राबवणारे हे भाजपा सरकारचे धोरण गांधीतत्त्वांशी प्रतारणा करीत आहे, असा आरोप करीत ठाणे शहरात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली मूक धरणे आंदोलनं करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त २ आॅक्टोबर रोजी शासकीय, निमशासकीय कार्यालयांबरोबरच शाळा, महाविद्यालयांत विविध कार्यक्रम पार पडले.जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. य ...
अकोला : राष्ट्रपिता महात्मा गांधींचा देश म्हणून आपल्या देशाला ओळख आहे. गांधीजींनी अस्पृश्यता, स्वदेशी, खादी, स्वावलंबनाचा मंत्र जगाला दिला. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कापसातूनच स्वदेशी कापड निर्माण व्हावे यासाठी सूतकताईची प्रेरणा त्यांना दिली. गांधी जयं ...