देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधीजींच्या स्वदेशी चळवळीचे प्रतीक ठरलेल्या खादी कपड्यांची क्रेझ आजही कायम आहे़ राजकीय नेत्यांसह तरुण अन् इतर सर्वसामान्य नागरिकही खादीचे चाहते आहेत़ काळाच्या ओघात फॅशनेबल झालेला हा खादी ब्रॅण्ड भारतीय वस्त्रपरिधा ...
गांधीजींनी जगाला अहिंसेचा मंत्र दिला. ते म्हणाले ‘यापुढे जगात एकतर अहिंसा राहील किंवा अस्तित्वहीनता.’ दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकणा-या वैमानिकानेही नंतर गांधीजींच्या याच विचारांचा पुनरुच्चार केला. ...
काल १ आॅक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष संपले. ते वर्ष साजरे करताना भारताने ‘उद्यासाठी गांधी’ हे ब्रीदवाक्य स्वीकारले होते. ...
महात्मा गांधींच्या आचार-विचार कृतिशील चळवळीचा केंद्रबिंदू मानवता हा होता. आपली मानवतावादी तत्त्वे समाजाच्या प्रत्येक अंगात लागू करण्यासाठी म्हणूनच त्यांनी आयुष्यभर अविश्रांत परिश्रम घेतले. ...