Bhagat Singh Koshyari : साबरमती आश्रमाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पना मांडली, पण त्याला स्थानिकांकडून विरोध झाल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. ...
वैष्णव म्हणजे अशी व्यक्ती, जी नम्र राहून, सर्वांचा आदर करते. कोणाचीही निंदा करत नाही. ज्यांच्या वागण्या-बोलण्यात एकवाक्यता असते आणि कठीण प्रसंगातही जी निश्चल राहते. ...
Nagpur News नागपूरचे जयंत तांदुळकर यांनी तयार केलेला चरखा चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. या चरख्याची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ...
Nagpur News तरुणाईला गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि बंधुभाव या त्रिसूत्रीच्या आधारे प्रगतीचे नवे दालन उघडण्याचा मार्ग दाखविता यावा, प्रचंड आत्मकेंद्रित असणाऱ्या आजच्या तरुणाईला समाजाभिमुखतेचा मंत्र देता यावा, यासाठी एका ध्येयवेड्या तरुणाने गांधींचाच आ ...
कन्हैया म्हणाला, मला वाटते, की या देशात काही लोक, केवळ लोक नाही, ते एक विचार आहेत. या देशाची चिंतन परंपरा, संस्कृती, इतिहास, वर्तमान आणि भविष्य खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. ...