भारताला केवळ राजांचा इतिहास होता. जनतेचा इतिहास महात्मा गांधी यांच्यामुळे लिहिला गेला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांच्या एका शब्दावरून जनतेचा महापूर रस्त्यांवर उतरला होता. तेव्हापासून जनतेच्या शक्तीला महत्त्व प्राप्त झाले अस ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मंगळवारी भारतासह जगात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व राजकीय राजधानी असलेल्या सेवाग्राम आश्रमात आज अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष येत गांधी विचार जाणून घेतले असले तरी सायंकाळी उशीरापर्यंत ६६८ व्यक्तीं ...
सर्वसामान्यांना स्वावलंबन, श्रमाला प्रतिष्ठा आणि गरिबातील गरिबालाही चरख्यावर सूतकताई करून काम मिळेल; त्यामुळे प्रत्येकाच्या घरी खादी पोहोचली पाहिजे, असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघातर्फे ...
भाजप सरकारने खोटी आश्वासने देऊन सर्वांचीच फसवणूक केली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या फसव्या धोरणामुळे समाजाची सामाजिक व आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. सध्या महात्मा गांधीजी यांच्या विचारांची व त्यांची भाजप सरकारला ...
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्यावतीने पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात सेवा स्वच्छता संवाद वारी काढण्यात येणार आहे. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनीही माहिती दिली आहे. ...