सत्तेस वखवखलेल्या व सत्तेच्या उदरभरणासाठी कोणतेही ‘पाप’ करणाऱ्या अनेक राजकीय संस्थांनी गांधींचा हा राजकीय अध्यात्माचा मार्ग स्वीकारला तर देशात शांतता नांदेल ...
नुकताच राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या टीकेवरील वाद शमला आहे. तोपर्यंत भाजपाच्या खासदारांने गांधींवर टीका केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ...