लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
"एवढी वर्ष काँग्रेसमध्ये होतो, पण सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष कधीच पाहिले नाही" - Marathi News | BJP leader Radhakrishna Vikhe Patil has criticized Congress leader Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एवढी वर्ष काँग्रेसमध्ये होतो, पण सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष कधीच पाहिले नाही"

बाळासाहेब थोरात यांच्या या विधानावर भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. ...

‘या’ लोकांमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी; मंत्री अशोक चव्हाणांचा थेट आरोप - Marathi News | Bureaucrats behind rift in MVA State Government ; Minister Ashok Chavan made direct allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘या’ लोकांमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी; मंत्री अशोक चव्हाणांचा थेट आरोप

अधिकाऱ्यांमुळे सरकारमध्ये मतभेद होत आहेत. याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. पुढील २-३ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत भेट होईल. ...

महाविकास आघाडीत धुसफूस; काँग्रेसचे नेते दोन दिवसांत उद्धव ठाकरेंना भेटणार - Marathi News | some issues in MVA, will meet Uddhav Thackeray in two days : Ashok chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीत धुसफूस; काँग्रेसचे नेते दोन दिवसांत उद्धव ठाकरेंना भेटणार

काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक मुंबईत गुरुवारी झाली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व अन्य नेतेही या बैठकीला हजर होते. ...

"महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली आहे; काँग्रेसने राज्य सरकारचा पाठिंबा काढावा" - Marathi News | Minister Ramdas Athavale has appealed to the Congress to support the Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली आहे; काँग्रेसने राज्य सरकारचा पाठिंबा काढावा"

काँग्रेसच्या या नाराजीनंतर महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली असल्यचा टोला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवले यांनी लगावला आहे. ...

राज्यात सर्कस आहे, हे पवार यांनाही मान्य, चंद्रकांत पाटील यांचा टोला - Marathi News | Pawar agrees that there is a circus in the state, said Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यात सर्कस आहे, हे पवार यांनाही मान्य, चंद्रकांत पाटील यांचा टोला

राज्यात सर्कस आहे, त्यात प्राणीही आहेत, असे सांगणाऱ्या शरद पवार यांनी राज्यात सर्कस असल्याचे मान्य केले, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह व पवार यांच्या वादात उडी घेतली. ...

'नरेंद्र मोदींनी आमच्याबाबतही प्रेमाचा दृष्टीकोन ठेवावा'; शरद पवारांनी व्यक्त केली अपेक्षा - Marathi News | NCP President Sharad Pawar said that the Central Government should provide appropriate assistance to Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नरेंद्र मोदींनी आमच्याबाबतही प्रेमाचा दृष्टीकोन ठेवावा'; शरद पवारांनी व्यक्त केली अपेक्षा

शरद पवार यांनी नुकासानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ...

महाराष्ट्र सरकारला सर्कस संबोधणाऱ्या राजनाथ सिंहांना ठाकरे सरकारने दिलं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Senior NCP leader Nawab Malik has responded to Rajnath Singh's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र सरकारला सर्कस संबोधणाऱ्या राजनाथ सिंहांना ठाकरे सरकारने दिलं जोरदार प्रत्युत्तर

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी राजनाथ सिंह यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे. ...

राज ठाकरेंच्या आणखी एका मागणीला मिळणार यश; राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय? - Marathi News | Discussions are underway to decide on a policy for registration of foreign workers coming to the maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या आणखी एका मागणीला मिळणार यश; राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय?

परप्रांतियांची एंट्री आणि एक्झिट यावर बंधनं आणायला हवीत. शेवटी प्रत्येक ठिकाणी माणुसकी चालत नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. ...