शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे. Read More
राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे असले तरी या सरकारचे स्टिअरिंग माझ्याच हातात आहे, असे विधान करून एक दिवस उलटत नाही तोच अजितदादांनी शेअर केलेल्या एका फोटोमुळे तर्कवितर्कांना उत आला आहे. ...
CM Uddhav Thackeray Birthday: एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने संकटकाळात राज्यातील जनतेला विश्वासात घेऊन कसा धीर द्यावा, राज्यावरील संकटाच्या विरोधात लढण्यासाठी समस्त जनतेला कसं एकजूट करावं, याचं आदर्श उदाहरण म्हणणे उद्धवजी जनतेशी साधत असलेला संवाद ...
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती आणि त्यामधील आपल्या भूमिकेबाबतचं चित्र स्पष्ट केलं आहे. तसेच राज्यात तीन चाकी सरकार असलं तरी या सरकारचं स्टिअरिंग माझ्याच हातात आहे, असं स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी मांडलं आहे. ...
आघाडीचे गठन होत असताना ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्या सारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे अशा शब्दात सत्यजित तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...