शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे. Read More
Jitendra Awhad News: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार हे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा दावा वारंवार करण्यात येत असतो. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेत्यांमध्ये वारंवार मतभेद होताना दिसत आहेत. ...