शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

मुंबई : Maharashtra Political Crisis: “आम्ही कायम उद्धव ठाकरेंसोबतच, काहीही झालं तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही”: वर्षा राऊत

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: ऐकावं ते नवलंच; देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री! चर्चांना उधाण, नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार! दीपक केसरकरांचं प्रवक्तेपद जाणार? राणेंशी पंगा महागात पडणार

भक्ती : २०२४ पर्यंत संजय राऊत अडकणार? शनी-गुरुची वक्रदृष्टी अडचणी वाढवणार? ईडी पीडा कधी टळणार? पाहा

महाराष्ट्र : अजित पवारांना राजकारणातलं कमी आणि भविष्यवाणीचं जास्त कळू लागलंय!

पुणे : महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात राजीनामा घेऊन कोणी फिरलं का?

महाराष्ट्र : मंत्रीस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट

महाराष्ट्र : ED हे दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना मोदींजवळ आणणारे अस्त्र- वृंदा करात

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही, मोदी एजंट बनलेल्या राज्यपालांनी लवकर काढता पाय घ्यावा”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: BJP चं पुढचं टार्गेट ‘लॉक’?; उद्धव ठाकरेंना पुन्हा ‘चेक’ देण्यासाठी ‘वजीरा’ला लक्ष्य करणार?