देशात सध्या अप्रत्यक्ष आणीबाणी लागू झाल्याचे चित्र आहे. इंदिरा गांधी यांनीही असाच प्रयत्न केला, तेव्हा जनसंघाने त्याला विरोध केला होता. आता बहुधा भाजपाला इंदिरा गांधी यांची भूमिका योग्य वाटत असावी, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरे ...
आपसातील गट - तट खपवून घेणार नाही. कोणत्याही पदाधिका-याची अथवा कोणाचीही तक्रार किंवा कोणतीही समस्या असल्यास आपल्याला थेट वैयक्तिक मेल आयडीवर संपर्क करुन सूचना करु शकता ...
लागोपाठच्या पराभवानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नव्याने पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात केली आहे. पक्षात स्थानिक पदाधिका-यांपासून ते नेत्यांपर्यंत गटबाजी आहे. ...