लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

पालघरमधील आरोग्य यंत्रणा जिवंत आहे का?  - Marathi News | Is the health system in Palghar alive? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघरमधील आरोग्य यंत्रणा जिवंत आहे का? 

‘डीजीसीए’च्या सूचनेनुसार, नोटोम अर्थात ‘नोटीस टू एअरमन’ यादीतील २२५ अडथळ्यांची शर्यत पार करण्याचे आव्हान सिडको आणि नवी मुंबई विमानतळ कंपनीसमोर आहे. ...

कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना    - Marathi News | Six more growth centers in Konkan; Development centers in 106 villages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   

राज्याला ७२० किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. मात्र, नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल असूनही कोकणाचा संतुलित असा विकास झाला नाही. ...

‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले - Marathi News | Law enforcers involved in 'those' illegal activities; High Court quashes construction case in Vasai-Virar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले

वसई-विरार महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांबाबतच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाटा यांच्या खंडपीठाने राज्य सरकार आणि महापालिकांच्या कारभारावर ताशेरे ओढले. ...

अयोध्येतील श्री राम मंदिरानंतर श्री क्षेत्र भंडारा डोंगरावरील तुकोबांचे मंदिर आकर्षण ठरणार - अजित पवार - Marathi News | After Shri Ram Temple in Ayodhya, the temple of Tukoba on Shri Kshetra Bhandara hill will be an attraction - Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अयोध्येतील श्री राम मंदिरानंतर श्री क्षेत्र भंडारा डोंगरावरील तुकोबांचे मंदिर आकर्षण ठरणार - अजित पवार

मंदिर बांधकामासाठी सर्वोतपरी मदत करणार असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मध्यमातुन पाच कोटींचा निधी देऊ, असे आश्वासन अजितदादांनी दिले आहे ...

शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय - Marathi News | AI policy for agriculture approved, good news for Dharavi residents, honorarium of 'these' people doubled; big decisions in maharashtra cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत दहा मोठे निर्णय घेण्यात आले. राज्यात आता शेतीसाठी AI च्या धोरणारस मंजुरी दिली आहे. ...

महिलांच्या सक्षमीकरणाकरिता प्रयत्नशील असून त्यांच्या उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध - अजित पवार - Marathi News | The state government is striving for the empowerment of women and is committed to their upliftment - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांच्या सक्षमीकरणाकरिता प्रयत्नशील असून त्यांच्या उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध - अजित पवार

७ लाख नवीन बचतगटांची स्थापना करण्यासोबतच बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत ३० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ...

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत; घटनेची चौकशी करणार, गिरीश महाजन यांचे आश्वासन - Marathi News | Five lakhs assistance to the families of the deceased; Girish Mahajan assures that the incident will be investigated | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत; घटनेची चौकशी करणार, गिरीश महाजन यांचे आश्वासन

जखमींच्या उपचाराचा सर्व खर्चही शासन करणार असून या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल ...

Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने - Marathi News | Bacchu Kadu Hunger Strike latest update Food boycott movement suspended! The Mahayuti government gave three promises to Bacchu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने

Bacchu Kadu Uposhan: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनासह इतर सर्व आंदोलने स्थगित करण्याची घोषणा केली आहे. सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर बच्चू कडूंनी निर्णय जाहीर केला. ...