OBC Mahamorcha News: सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी नागपूरात महामोर्चा होणारच, अशी भूमिका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतला आहे. ...
जमिनी वाहून गेल्या आहेत, नुकसान भरपाई देता येईल पण जमीनच वाहून गेली त्याचे पुनर्वसन कसं करायचं हा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ...
केवळ पीकच नाही, तर पिकाखालची जमीनही वाहून गेली आहे. असे असताना सरकार मात्र दुष्काळ ओला की सुका, त्यासाठी नियमात काय तरतूद आहे? असे शब्दांचे खेळ करत आहे ...
कोल्हापूर (महालक्ष्मी), तुळजापूर (तुळजाभवानी), माहूर (रेणुका देवी) ही पूर्ण शक्तिपीठे आणि वणीचे (नाशिक) सप्तशृंगी मंदिर या अर्ध्या शक्तिपीठाच्या दर्शनाची सोय करण्यात आली होती ...