लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. Read More
मुंबईसह राज्यभरात महाराष्ट्र बंदचे पडसाद उमटत असतानाच, सोशल मीडियावरही हाच विषय दिवसभर चर्चेत राहिला. पहिल्यांदाच फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअॅपवर नेटीझन्सने जातीवादाविरोधात रोष व्यक्त केला. ...
बंदला नवी मुंबईतूनही योग्य प्रतिसाद मिळाला. सायन-पनवेल तसेच ठाणे-बेलापूर मार्गावर ठिकठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी रेल रोको करून भीमसैनिकांनी निषेध नोंदवला. याामुळे मुंबई-पुणे महामार्गासह शहरातील सर्वच महत्त्वाचे मार्ग ठप्प झाले होते. ...
रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजारपेठा, कापड मार्केट, भाजी मंडई, मासळी बाजार बंद ठेवण्यात आला. रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकाराची नोंद झाली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ...
भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ घोषित केलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला बुधवारी ठाणे शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. कल्याणमध्ये दोन गटांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने झालेल्या झटापटीत सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, पोलीस उपनिरीक्षक राजे ...
- महाराष्ट्र बंदचा फटका वरळी नाका आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बसला. वरळी नाक्यावर जमलेल्या आंदोलकांनी येथील व्हीव्हीआयपी मार्ग सकाळी ११ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत रोखून धरला होता. ...
भीमा येथील हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी आंबेडकरी संघटना, डावे पक्ष व संभाजी ब्रिगेड आणि इतर पुरोगामी संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे महाराष्ट्र ठप्प झाल्याचे चित्र होते. अ ...
महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद गोवंडी-चेंबूर भागांत उमटले. गोवंडी येथे आंदोलकांनी पूर्व द्रुतगती महामार्ग रोखला. शंभर ते सव्वाशे आंदोलकांनी रस्त्यावर उतरत येथून एकही वाहन पुढे जाऊ दिले नाही, याउलट मंगळवारी आंदोलकांनी लक्ष्य केलेल्या सायन-पनवेल मार्गावर ...