लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. Read More
Mahavikas Aghadi Called Maharashtra Bandh: अतीवृष्टी, महापूर, वादळ याने संकटात सापडलेला राज्यातील शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहात असताना प्रत्यक्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यास उद्ध्वस्त करण्याचा डाव राज्य सरकारचा आहे अशी टीकाही भाजपाने केली आहे. ...
Maharashtra Bandh: Lakhimpur Kheri Violence: महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला व्यापारी संघटनेने रात्री उशिरा पाठिंबा दिला आहे. Shiv Sena नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फेडरेशन ऑ ...
लखीमपूर (lakhimpur) घटनेच्या निषेधार्थ मार्केटयार्डमधील सर्व संघटनाची संयुक्तरीत्या बैठकीमध्ये महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ...