लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. Read More
रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजारपेठा, कापड मार्केट, भाजी मंडई, मासळी बाजार बंद ठेवण्यात आला. रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकाराची नोंद झाली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ...
भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ घोषित केलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला बुधवारी ठाणे शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. कल्याणमध्ये दोन गटांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने झालेल्या झटापटीत सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, पोलीस उपनिरीक्षक राजे ...
- महाराष्ट्र बंदचा फटका वरळी नाका आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बसला. वरळी नाक्यावर जमलेल्या आंदोलकांनी येथील व्हीव्हीआयपी मार्ग सकाळी ११ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत रोखून धरला होता. ...
भीमा येथील हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी आंबेडकरी संघटना, डावे पक्ष व संभाजी ब्रिगेड आणि इतर पुरोगामी संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे महाराष्ट्र ठप्प झाल्याचे चित्र होते. अ ...
महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद गोवंडी-चेंबूर भागांत उमटले. गोवंडी येथे आंदोलकांनी पूर्व द्रुतगती महामार्ग रोखला. शंभर ते सव्वाशे आंदोलकांनी रस्त्यावर उतरत येथून एकही वाहन पुढे जाऊ दिले नाही, याउलट मंगळवारी आंदोलकांनी लक्ष्य केलेल्या सायन-पनवेल मार्गावर ...
वढू येथील घटनेची सखोल चौकशी करून त्याच्या मुळाशी असणाºयांवर कडक कारवाई करावी, यावरून झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना सरकारने २५ लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशा मागण्या करतानाच मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहन मराठा क ...
कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेनंतर बुधवारी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदमुळे रेल्वे वगळता शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा विस्कळीत झाली. शालेय विद्यार्थी वाहतूक करणा-या काकांनी आपली वाहने रस्त्यावर न आणल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळेला सुटी घ्या ...