Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
१५ वर्षे आघाडीचे सरकार होते. तेव्हा ते स्वत: जलसंपदामंत्री होते. त्यावेळी कुकडीचे पाणी या भागाला येऊ दिले नाही. आता ते कसे आणणार? त्यांना आताच कुकडीच्या पाण्याचा पुळका का आला? अशी टीका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार य ...
शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागाला पाटपाण्याची सोय करण्यासाठी आमदारकी पणाला लावू. शेतीला शाश्वत पाण्याची व्यवस्था झाल्याशिवाय शेतक-यांची भरभराट होणार नाही. मागील पाच वर्षे आमदारांनी वाया घालविली. फक्त भावनिक मुद्यावर जनतेला भुलविले, असा आरोप राष्ट्रवाद ...
गेली दहा वर्षे आमदार असताना माझे शिक्षण विरोधकांना दिसले नाही. त्यांच्याकडे प्रचारात कोणताच मुद्दा नसल्याने ते शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. एकप्रकारे माझ्या गरिबीची व आर्थिक परिस्थितीची ते थट्टा करत आहेत, अशी टीका शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांब ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मदत आणि सल्ला घेतलेला आहे. मात्र ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे निवडणूक येताच त्यांच्यामागे ईडीचे शुक्लकाष्ठ लावले. राज्यातीेल जनतेला हे बिलकूल ...
महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता येणार आणि मुख्यमंत्री देखील भाजपचाच होणार. देवेंद्र फडणवीस हेच त्या पदावर असतील असेही ठरले आहे. आता चर्चा फक्त उपमुख्यमंत्री पदाची आहे, असे सांगत गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री पदावरचा शिवसेनेचा दा ...
सोनई-करजगाव योजनेच्या भूमिपूजन किंवा उद्घाटनाचे नारळ न फोडता आपण ही योजना कटाक्षाने कार्यान्वित करून घेतली. लोकप्रतिनिधी आपल्याला पाणी योजनेत रस नसल्याचे उघडपणे सांगतात. त्यांना जनतेच्या प्रश्नात रस नसेल तर मग त्यांना नेमका कशात रस आहे? असा प्रश्न मा ...