पुढील दोन ते तीन दिवसांत राज्याच्या दक्षिण मध्य भाग वगळता अन्य भागातूनही मान्सून परतेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोकणातून मान्सून येत्या १० ऑक्टोबरपर्यंत परतेल, अशी शक्यताही वर्तवण्यात आ ...
Nandurbar News: शासनाचे १० कोटी ८२ लाख ६४ हजार २२० रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या विरोधात अखेर नंदुरबारात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार यांनी ही फिर्याद दिली आहे. ...