भय्यूजी महाराज यांनी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात सामाजिक बांधिलकी जोपासली होती. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील देहविक्रय करणा-या 51 मुलांचे वडील म्हणून त्यांनी स्वतःचे नाव दिले होते. ...
मान्सून सुरू होऊन आठवडा उलटत असताना राज्यातील टँकरवारी संपलेली नाही. तब्बल ३,२९१ गाववाडे अद्यापही तहानलेली असून त्यांना १,७७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ...
तत्कालीन धुळे नगरपालिकेच्या मागासवर्गीय सरळसेवा भरतीची सीआयडी चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी सेवेतून कमी केलेल्या बबन यशवंत झोटे यांनी सोमवारी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
बदलीबाबत अन्याय होत असल्याने कुटुंबीयातील सदस्यांसमवेत सामूहिक आत्महत्येचा इशारा देणाऱ्या हिंगोलीतील उपअधीक्षक सुजाता पाटील यांच्याबाबतची सविस्तर माहिती गृह विभागाने सोमवारी मागविली आहे. ...
मागील निवडणुकीप्रमाणे यंदाच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाणे जिल्हाच आमदार ठरवणार आहे. नव्याने नोंदणी झालेल्या या मतदारसंघात यावेळी एक लाख सात हजार २६४ मतदार असून यातील सर्वाधिक मतदार ठाणे जिल्ह्यातील आहेत. ...
राज्य शासनाने विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार चैनसुख मदनलाल संचेती यांची तर ऊर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी योगेश जाधव यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली ...