महाराष्ट्र सरकारने ज्या ७२ हजार जागांची भरती करण्याचे ठरविले आहे, त्यापैकी ३६ हजार जागा पुढील महिन्यात भरण्यात येणार असून, त्यासाठी या महिन्याच्या अखेरीस जाहिराती देण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले. ...
गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाने आता विधान परिषदेतही मोठा पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. ...
महाराष्ट्रातील बहुतांश क्षेत्राला फायदा होणारी ५५०० कोटी रुपयांची महत्त्वाची गॅस पाइपलाइन केंद्रातील मोदी सरकारने रद्द केली आहे. काँग्रेस प्रणीत यूपीए सरकारने या पाइपलाइनचे नियोजन केले होते. ...
राज्य शासकीय सेवेतील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे मूल १८ वर्षांचे होईपर्यंत सहा महिन्यांची (१८० दिवस) सवेतन संगोपन रजा आता घेता येईल. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. ...
मुले पळवण्याच्या संशयावर संतप्त जमावानं केलेल्या मारहाणीत 5 जणांचा मृत्यू झाला. धुळ्यातील राईनपाडा येथील ही धक्कादायक घटना आहे. या घटनेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. ...