सायन पनवेल मार्गावर पडलेले खड्डे व त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना यामुळे आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी (16 जुलै) तुर्भेतील पीडब्ल्यूडीचे कार्यालय फोडले. ...
राज्यातील विविध भागात दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथे कार्यकर्त्यांनी दुधाचे ... ...
महाराष्ट्राच्या, विशेषत: १९५० नंतरच्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा, राजकारणाचा, सामाजिक चळवळीचा, शेतकरी आंदोलनाचा, शिक्षणविषयक आंदोलनाचा विचार ‘एन. डी. पाटील’ या नावाशिवाय पुराच होऊ शकत नाही. ...
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) मुंबईत आरटीई प्रवेशाच्या दुसºया फेरीतील प्रवेश घेण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. दुस-या फेरीनंतर इतका काळ लोटूनही अद्याप तिस-या लॉटरीसाठी शिक्षण विभागाला मुहूर्त मिळालेला नाही. ...
१ मार्च ते ३१ मे २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यामध्ये तब्बल ६३९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. यातील अवघे २९ टक्के प्रकरणेच मदतीसाठी पात्र ठरली असल्याची माहिती राज्य शासनाकडून देण्यात आली आहे. ...