संस्कृत साहित्याच्या अभ्यासाचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. शिक्षणपद्धतीची इतकी दुरवस्था पाहायला मिळत आहे, की शिक्षकवर्गामध्येही ज्ञानाचा अभाव जाणवत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत साहित्याची गोडी निर्माण होऊ शकलेली नाही. ...
गेल्या शनिवारपासून मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने बुधवारपासून विश्रांती घेतली आहे. मात्र तो पुन्हा परतणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व भागांत १४ आणि १५ जुलैला म्हणजेच शनिव ...
वांद्रे पश्चिमेकडील बॅण्डस्टॅण्ड येथील समुद ्रकिनाऱ्यावर गुरुवारी मृत डॉल्फिन मासा आढळून आला. स्थानिकांनी नगरसेवकाला माहिती देऊन मृत डॉल्फिनची माहिती वनविभागाला दिली. ...
बी.एस्सी. जिओलॉजी आणि एम.एस्सी. जिओलॉजी झालेल्या बेरोजगार भूवैज्ञानिकांना सार्वजनिक बांधकाम व इतर विभागाच्या धर्तीवर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील विविध कामे कंत्राटी तत्त्वावर देण्याच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र ...
विदर्भातील सिंचन घोटाळ्याच्या चौकशीमध्ये आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा अहवाल एक आठवड्यात सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. ...
डिसेंबर २०१७मध्ये नवी मुंबईतील शील कंपनीत लागलेल्या आगीत म्हाडाच्या तब्बल १८ हजार फायली जळून खाक झाल्या. या घटनेमागे घातपात असण्याचा संशय या प्रकरणाचा तपास करणाऱ्या क्राइम ब्रांचच्या तपास अधिका-यांनी वर्तवला आहे. ...