महाराष्ट्रातील बहुतांश क्षेत्राला फायदा होणारी ५५०० कोटी रुपयांची महत्त्वाची गॅस पाइपलाइन केंद्रातील मोदी सरकारने रद्द केली आहे. काँग्रेस प्रणीत यूपीए सरकारने या पाइपलाइनचे नियोजन केले होते. ...
राज्य शासकीय सेवेतील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे मूल १८ वर्षांचे होईपर्यंत सहा महिन्यांची (१८० दिवस) सवेतन संगोपन रजा आता घेता येईल. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. ...
मुले पळवण्याच्या संशयावर संतप्त जमावानं केलेल्या मारहाणीत 5 जणांचा मृत्यू झाला. धुळ्यातील राईनपाडा येथील ही धक्कादायक घटना आहे. या घटनेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. ...
मुले पळविणारे समजून मारहाणीच्या घटनांमध्ये राज्यभरातील भटका समाज सर्वाधिक लक्ष्य केले जात आहे. भिक्षुकी करणाऱ्या या समाजाला बाहेर पडणेही मुश्कील झाल्याने महिनाभरापासून त्यांना पोट भरणेही अवघड झाले आहे. ...
धुळ्यातील जमावाकडून झालेल्या पाच जणांच्या हत्येला सरकारची निष्क्रियताच जबाबदार आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...