मुले पळविणारे समजून मारहाणीच्या घटनांमध्ये राज्यभरातील भटका समाज सर्वाधिक लक्ष्य केले जात आहे. भिक्षुकी करणाऱ्या या समाजाला बाहेर पडणेही मुश्कील झाल्याने महिनाभरापासून त्यांना पोट भरणेही अवघड झाले आहे. ...
धुळ्यातील जमावाकडून झालेल्या पाच जणांच्या हत्येला सरकारची निष्क्रियताच जबाबदार आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...
मुले पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून धुळ्यात जमावाने पाच जणांना बेदम मारहाण केल्याच्या घटनेची पुनरावृत्ती नाशिकमधील मालेगावातही झाली आहे. मुले पळवणारी टोळी ... ...
राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी करण्यावरून उलटसुल चर्चा सुरू असतानाच, काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे ८ व ९ जुलै रोजी मुंबईत येत आहेत. ते त्यावेळी शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. ...