ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
महाराष्ट्र वित्त लेखा सेवा सहायक संचालक वर्ग-१ संवर्गातील तीन वर्षे सेवाकाळ पूर्ण करणा-या ५० वित्त लेखाधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने वित्त विभागाने १९ मे रोजी शासनादेश जारी केला. ...
स्वयम् शिक्षण प्रयोग संस्थेच्या माध्यमातून महिला केवळ स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या नाहीत, तर त्यांनी बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गावातील जमीन महिलांच्या नावावर करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम स्तुत्य आहे. ...
राज्यातील शेतकर्याची अवस्था चांगली नाही. शेतमालाला किंमत मिळत नाही, तरुणांच्या हाताला रोजगार नाही. महाराष्ट्राने शेतकर्यांना कर्जमाफी दिली. परंतु हा प्रश्न सुटणार नाही. शेतकर्यांची स्थिती चांगली व्हावी म्हणून केंद्र शासन विचार करीत आहे. शेतीला पू ...