मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीनचा (एमआयएम) बायजीपुरा येथील नगरसेवक शेख जफर आणि त्याचा भाऊ शेख बाबर अनेक वर्षांपासून चोरीचे ट्रक आणि हायवा वाहने नवीन करून विकत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक तरी वाहन विकल्याची धक्कादायक माहिती समोर आ ...
‘रिफायनरी हवी असेल तर विदर्भात समुद्र आणा, मी रिफायनरी देतो’, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात केले होते. परंतु, रिफायनरीसाठी समुद्र आवश्यकच आहे, असे नाही, असे जगभरातील रिफायनरींचा अभ्यास केल्यानंतर दिसून ये ...
मद्य विक्रीच्या दुकानाच्या साईनबोर्ड वर असलेल्या विविध मद्य कंपन्यांच्या जाहिराती १५ दिवसांच्या आत हटवण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आठवड्यात जारी केले आहेत. मद्य विक्री करणाऱ्या दुकानावर केवळ परवानाधारकाचे नाव, परवाना क्रमांक, पत ...
मे महिन्याचा पहिला आठवडा संपला आहे. आणखी एक महिना उलटला, की पेरण्यांची लगबग सुरू होईल. तत्पूर्वी शेतकऱ्यांना मशागत पूर्ण करून बी-बियाण्याची सोय लावावी लागणार आहे. त्यासाठी हाती रोकड असणे गरजेचे आहे. बहुतांश शेतकरी त्यासाठी विसंबून असतात ते बँकांमार्फ ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाने अनेक योगायोग साधले आहेत. त्या योगायोगाला राजकीय वारसा आणि परंपरेचा मुलामा असला तरी अलीकडच्या काळातील एक यशस्वी राजकारणी म्हणूनच जयंत पाटील यांच् ...
शरद जाधव।सांगली : गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला यंदा मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता चाचणीचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर केला आहे. आता भरती प्रक्रिया राबविण्यासाठी तयार केलेल्या ‘पवित्र’ प्रणा ...
वर्षभर विविध कामांमध्ये गुरफटलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना मे महिन्यातील हक्काच्या सुट्टीवर पाणी सोडावे लागणार आहे. या शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाला उपस्थित राहणे बंधनकारक केल्याने, शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या प्रश ...