घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था न केल्याने राज्यातील बांधकामांनाच बंदी करणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात काढला होता. त्यानंतर नगरविकास विभागाने घनकचरा व्यवस्थापनाचे धोरण परिणामकारक राबविले आहे, असे अपील राज्य शासनाने सर्वोच्च ...
राज्य पोलीस दलातील न्यायवैधक व विधि विभागाचे (एफएसएल) महासचालक एस. पी. यादव हे रविवारी सेवानिवृत्त झाले. प्रथेप्रमाणे भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) असोसिएशनकडून दिला जाणारा निरोप (फेअरवेल) नाकारून, राज्य सरकारवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याचे सांगितल ...
महाराष्ट्रात कोल्हापूर-सावंतवाडी वनक्षेत्रात केवळ सहा हत्ती आहेत. ते सुद्धा कर्नाटक राज्यातून स्थानांतरित होऊन महाराष्ट्राच्या सीमावर्ती सावंतवाडी परिसरात आल्याचा अंदाज आहे. या परिस्थितीत केंद्रीय वन मंत्रालय (हत्ती प्रकल्प)तर्फे राज्याच्या वन मुख्या ...