मागासवर्गीयांना बढतीमध्ये आरक्षण देण्याची बाब न्यायप्रविष्ट असल्याने, पुढील आदेश होईपर्यंत केवळ खुल्या प्रवर्गातच बढती द्यावी, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत. बढतीच्या कोट्यातील पदे भरण्याबाबत विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. ...
महाराष्ट्रातील लोडशेडिंगला भाजपाचे निवडणुकांचे राजकारण जबाबदार आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला कोळसा भाजपाने निवडणुकीला सामोरे जात असलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात वळविला आहे. ...
राज्यातील आपत्कालीन सेवा म्हणून ओळखली जाणारी १०८ रुग्णवाहिका शुक्रवारपासून बंद होणार आहे. भारत विकास ग्रुपच्या माध्यमातून चालविणाऱ्या या रुग्णवाहिकेचे ड्रायव्हर व कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. ...
हवामानातील बदलामुळे स्वाइन फ्लू विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात १९९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली. ...
गेल्या वर्षी २०१७ -१८ या शैक्षणिक वर्षात राज्यभरातील सुमारे साडे आठशे शिक्षकांमध्ये ठाणे जिल्ह्यातील सुमारे २०० शिक्षकांच्या बदल्या पालघरमध्ये झाल्या. तर पालघरच्याही बहुतांशी शिक्षकांची ठाणे जिल्ह्यात बदली झाली. पण या बदल्या बहुतांशी शिक्षकांच्या दृष ...