महाराष्ट्रात जानेवारी २0१६ ते एप्रिल २0१९ या कालावधित एकूण ३९ हजार ४९५ अपघातात ५२ हजार ५६५ लोकांना जीव गमवावा लागला. यात पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण ७५ टक्के, तर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. दरवर्षी राज्यात होणा-या अपघाती मृत्यूंचे प ...
तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जगातील एकमेव बुद्धिबळ भवन उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी आराखडा तयार केला असून लवकरच कामासही सुरुवात होणार आहे. ही वास्तू निश्चितच सांगलीच्या वैभवामध्ये भर घालणार आहे. ...
भविष्यात विचारसरणीशी निगडित एखाद्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे फाटल्यास, शिवसेना पातळ केलेले हिंदुत्व पुन्हा एकदा घट्ट करू शकते. त्या वेळी मनसेची भूमिका काय असेल? ...
आता आदित्यनंतर सव्वानऊ वर्षांनी राजकारणात उतरलेले राज यांचे पुत्र अमित यांची तुलना आदित्य यांच्याशी होईलच. अर्थात, राजकीय वाटचालीत आदित्य हे बरेच पुढे आहेत... ...