नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी २४ तास सशस्त्र बंदोबस्त तैनात केला आहे. लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गर्दी, महिला सुरक्षा, लूटमार, पाकीटमारीच्या घटना घडू नयेत, यासाठी विशेष पथकांद्वारे लक्ष ठेवले आहे. सुमा ...
आपल्या देशामध्ये धार्मिक स्थळांना फार महत्त्व आहे. प्रत्येक धार्मिक स्थळाला स्वतःचा असा इतिहास आणि वेगळं वैशिष्ट्य प्राप्त झालं आहे. फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून अनेक भाविक या स्थळांना भेट देण्यासाठी गर्दी करत असतात. ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख देवता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्सव आता अवघ्या एका दिवसावर आल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, श्रीपूजक, पोलीस प ...
शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त कोल्हापुरातील बाजारपेठेत उपवासाच्या साहित्याची मोठी आवक झाली आहे. या काळात बहुतांश नागरिकांचे नवरात्राचे उपवास असल्याने या साहित्याच्या खरेदीला ग्राहकांची गर्दी होत आहे. ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या पुरातन अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. या अलंकारांमध्ये हिरे, माणिक, पाचू अशा नवरत्नांच्या जडावाच्या तसेच शिवकालीन, आदिलशाही व शाहूकालीन अलंकारांचा समावेश आहे. ...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवासाठी कळंबा कारागृहातर्फे दोन लाख लाडू तयार करण्यात येणार आहेत; त्यासाठी आत्तापासूनच कारागृह प्रशासनाची तयारी सुरू झाली असून, हे काम करण्यासाठी कैद्यांची संख्या वाढविण्यात आली आहे, अशी माहिती कारागृह ...
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन, देवस्थान समितीचे सुरक्षा रक्षक, स्वयंसेवकासोबतच अत्याधुनिक ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर मंदिर परिसरावर असणार आह ...
अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात मंडप उभारणीसह महाकाली व सरस्वती मंदिर, गणपती चौकाची स्वच्छता करण्यात आली. ...