महाभारत हा धार्मिक मालिका बी आर चोप्रा यांनी दिग्दर्शित केली होती. 1988 ते 1990 या काळात दूरदर्शनवर प्रसारित होणा-या या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळाले. अभिनेते नितीश भारद्वाज यांनी यात भगवान कृष्णाची भूम्मिका साकारली होती. Read More
Hanuman Jayanti 2025: यंदा १२ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा आणि त्या मुहूर्तावरच हनुमान जयंती(Hanuman Jayanti 2025) आहे. हनुमान हे चिरंजीवी असल्याचे आपण जाणतोच, त्यामुळे अनेक जण जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हणतात. त्यानिमित्ताने एकूण ७ जीवांना अमरत्व लाभल ...
Dahi Handi 2024: महाभारत या धर्मग्रंथांचा सूत्रधार कोणी असेल तर तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. मानवी रूप घेऊन त्याने युक्तिवाद, तत्वज्ञान, निष्ठा, प्रेम, राजकारण असे सर्व पैलू उलगडून दाखवले. महाभारतात जे घडले ते आपल्या आयुष्यातही कमी अधिक प्रमाणात घडतेच. ...
Pandav Panchami 2023: भारताचे शेवटचे गाव आहे माणा. उत्तराखंड येथील बद्रीनाथपासून अवघ्या ४ किलोमीटरवर हे गाव वसलेले आहे. या गावाला शिव शंकराचा आशीर्वाद मिळालेला आहे. असे म्हणतात की तुम्हाला गरिबी आणि दारिद्रयातून सुटका हवी असेल, तर एकदा तरी या अद्भुत ...
Pandav Panchami 2023: कार्तिक महिन्यातील शुक्ल पंचमी तिथी पांडव पंचमी म्हणून साजरी केली जाते. याला लाभ आणि सौभाग्य पंचमी असेही म्हणतात. यंदा १८ नोव्हेंबर रोजी पांडव पंचमी आहे. ती का आणि कशी साजरी केली जाते ते पाहू. ...
- श्रीकिशन काळे ( फोटो- आशिष काळे) पुणे-नगर रस्त्यावर शिरूरजवळ घोडनदीकाठी एक भूशास्त्रीय नवलस्थान आहे. त्याला रांजणखळगे म्हटले जाते. पुण्यात अशी चांद्रभूमी असेल असं वाटत नाही. परंतु, अगदी शिवणे व नांदेड सिटीच्या मधोमध मुठा नदीवर पूल आहे. त्या ठिकाणी ...
भगवान विष्णू आणि त्यांचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांनी याच सुदर्शन चक्राने अनेक राक्षसांचा वध केला आहे. आज आम्ही आपल्याला याच महासंहारक शस्त्रासंदर्भात माहिती देणार आहोत. ...
Pandav Panchami 2022:२९ ऑक्टोबर रोजी पांडव पंचमी. भारताचे शेवटचे गाव आहे माणा. उत्तराखंड येथील बद्रीनाथपासून अवघ्या ४ किलोमीटरवर हे गाव वसलेले आहे. या गावाला शिव शंकराचा आशीर्वाद मिळालेला आहे. असे म्हणतात की तुम्हाला गरिबी आणि दारिद्रयातून सुटका हवी ...