महाभारत हा धार्मिक मालिका बी आर चोप्रा यांनी दिग्दर्शित केली होती. 1988 ते 1990 या काळात दूरदर्शनवर प्रसारित होणा-या या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळाले. अभिनेते नितीश भारद्वाज यांनी यात भगवान कृष्णाची भूम्मिका साकारली होती. Read More
PM Modi Give Putin Very Special Gift Bhagwat Gita: पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांना दिलेली भगवद्गीतेची भेट अतिशय सूचक तसेच अनेकार्थाने विशेष मानली जात आहे. ...
Mahabharat: महाभारताचे युद्ध खूप मोठ्या प्रमाणात झाले. लाखो लोकांची जीवितहानी झाली, तरी लाखो लोक दरदिवशी नव्याने लढण्यासाठी सरसावत होते. युद्ध सूर्यास्ताला संपत असले तरी मुक्काम कुरुक्षेत्रावरच्या राहुट्यांमध्येच होता. अशा वेळी जेवणाची सोय कोण करत हो ...
Operation Sindoor: सद्यस्थितीत भारत पाकिस्तान हे दोन्ही देश युद्धजन्य स्थितीत आहे. पाकिस्तानचे हल्ले थोपवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) अंतर्गत S400 या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा वापर केला आहे. त्यालाच सुदर्शन चक्र अ ...
Hanuman Jayanti 2025: यंदा १२ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा आणि त्या मुहूर्तावरच हनुमान जयंती(Hanuman Jayanti 2025) आहे. हनुमान हे चिरंजीवी असल्याचे आपण जाणतोच, त्यामुळे अनेक जण जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हणतात. त्यानिमित्ताने एकूण ७ जीवांना अमरत्व लाभल ...
Dahi Handi 2024: महाभारत या धर्मग्रंथांचा सूत्रधार कोणी असेल तर तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. मानवी रूप घेऊन त्याने युक्तिवाद, तत्वज्ञान, निष्ठा, प्रेम, राजकारण असे सर्व पैलू उलगडून दाखवले. महाभारतात जे घडले ते आपल्या आयुष्यातही कमी अधिक प्रमाणात घडतेच. ...
Pandav Panchami 2023: भारताचे शेवटचे गाव आहे माणा. उत्तराखंड येथील बद्रीनाथपासून अवघ्या ४ किलोमीटरवर हे गाव वसलेले आहे. या गावाला शिव शंकराचा आशीर्वाद मिळालेला आहे. असे म्हणतात की तुम्हाला गरिबी आणि दारिद्रयातून सुटका हवी असेल, तर एकदा तरी या अद्भुत ...