ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
महाभारत हा धार्मिक मालिका बी आर चोप्रा यांनी दिग्दर्शित केली होती. 1988 ते 1990 या काळात दूरदर्शनवर प्रसारित होणा-या या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळाले. अभिनेते नितीश भारद्वाज यांनी यात भगवान कृष्णाची भूम्मिका साकारली होती. Read More
Bhishmashtami 2025: उत्तरायणात भीष्म पितामहांनी प्राणोत्क्रमण केले, तो आजचाच दिवस; त्या निमित्ताने त्यांच्याप्रमाणे इच्छामरण मिळावे म्हणून केले जाते हे व्रत! ...
Rath Saptami 2025: १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू झाले, या काळात येणारा मृत्यू मोक्ष देणारा ठरतो असे म्हणतात; जाणून घ्या त्यामागील कारण! ...