लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाभारत

Mahabharat

Mahabharat, Latest Marathi News

महाभारत हा धार्मिक मालिका बी आर चोप्रा यांनी दिग्दर्शित केली होती. 1988 ते 1990  या काळात दूरदर्शनवर प्रसारित होणा-या या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळाले. अभिनेते नितीश भारद्वाज यांनी यात भगवान कृष्णाची भूम्मिका साकारली होती.
Read More
KBC 17: महाभारतासंबंधी १२ लाख ५० हजारांचा प्रश्न काय होता? नागपूरच्या स्पृहाचा उडाला गोंधळ - Marathi News | kbc 17 juniour nagpur spruha shinkhede mahabharata 12 lakh 50 thousand question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 17: महाभारतासंबंधी १२ लाख ५० हजारांचा प्रश्न काय होता? नागपूरच्या स्पृहाचा उडाला गोंधळ

'कौन बनेगा करोडपती १७'मध्ये महाभारतासंबंधी १२ लाख ५० हजारांचा नागपूरच्या छोट्या स्पृहाला विचारण्यात आला. पण तिला उत्तर माहित नव्हतं, पुढे... ...

Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन - Marathi News | Mahabharat Serial Fame Karna Aka actor Pankaj Dhir passes away due to cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन

Actor Pankaj Dheer Passes Away : प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

'महावतार नरसिंह'नंतर आता 'कुरुक्षेत्र', ॲनिमेटेड रुपात महाभारताची गाथा दिसणार, ट्रेलर बघाच - Marathi News | after Mahavatar Narasimha now Kurukshetra animated movie mahabharta netflix india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महावतार नरसिंह'नंतर आता 'कुरुक्षेत्र', ॲनिमेटेड रुपात महाभारताची गाथा दिसणार, ट्रेलर बघाच

'महावतार नरसिंह' सिनेमानंतर आता कुरुक्षेत्र हा ॲनिमेटेड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात महाभारताची भव्यदिव्य गाथा दिसणार आहे ...

"महाभारत फक्त सिनेमा नाही, एक यज्ञ आहे", आमिर खानचं भाष्य; यावर्षीच सुरु होणार काम? - Marathi News | aamir khan talks about his dream project mahabharat expect to start work on film this year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाभारत फक्त सिनेमा नाही, एक यज्ञ आहे", आमिर खानचं भाष्य; यावर्षीच सुरु होणार काम?

हा प्रोजेक्ट माझ्या डोक्यात २५-३० वर्षांपासून सुरु आहे...-आमिर खान ...

कोट्यधीश अभिनेत्यावर अखेरच्या दिवसांत आली वृद्धाश्रमात राहण्याची वेळ, ‘महाभारता’च्या ‘इंद्रा’ची करुण कहाणी! - Marathi News | mahabharat fame actor satish kaul known as amitabh bachchan in punjabi film industry know about her journey died in bad phase | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोट्यधीश अभिनेत्यावर अखेरच्या दिवसांत आली वृद्धाश्रमात राहण्याची वेळ, ‘महाभारता’च्या ‘इंद्रा’ची करुण कहाणी!

पत्नी घटस्फोटानंतर मुलाला घेवून अमेरिकेत निघून गेली अन्...; 'महाभारतात' इंद्राची भूमिका साकारणाऱ्या नायकाचा दुर्दैवी अंत ...

Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीचे व्रत पांडवांना कोणी सांगितले? काय लाभ झाला? - Marathi News | Anant Chaturdashi 2025: Who told the Pandavas to observe the fast of Anant Chaturdashi? What was the benefit? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीचे व्रत पांडवांना कोणी सांगितले? काय लाभ झाला?

Ananat Chaturdashi 2025: येत्या ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे, त्यादिवशी विष्णु व्रत केले जाते, त्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या. ...

Raksha Bandhan 2025: सुभद्रेपेक्षा द्रौपदीवर कृष्णाचे अधिक प्रेम का होते? वाचा 'हा' प्रसंग! - Marathi News | Raksha Bandhan 2025: Why did Krishna love Draupadi more than Subhadra? Read 'this' incident! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2025: सुभद्रेपेक्षा द्रौपदीवर कृष्णाचे अधिक प्रेम का होते? वाचा 'हा' प्रसंग!

Raksha Bandhan Krishna Draupadi Story: ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे, यादीवशी सख्ख्या, चुलत, मावस भावाबरोबरच मानलेल्या भावलाही राखी का बांधली जाते, त्यामागचा हा संदर्भ! ...

Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक? - Marathi News | Mahabharat: Who cooked for 4.5 million warriors for 18 days in Mahabharata? | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?

Mahabharat: महाभारताचे युद्ध खूप मोठ्या प्रमाणात झाले. लाखो लोकांची जीवितहानी झाली, तरी लाखो लोक दरदिवशी नव्याने लढण्यासाठी सरसावत होते. युद्ध सूर्यास्ताला संपत असले तरी मुक्काम कुरुक्षेत्रावरच्या राहुट्यांमध्येच होता. अशा वेळी जेवणाची सोय कोण करत हो ...