महाभारत हा धार्मिक मालिका बी आर चोप्रा यांनी दिग्दर्शित केली होती. 1988 ते 1990 या काळात दूरदर्शनवर प्रसारित होणा-या या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळाले. अभिनेते नितीश भारद्वाज यांनी यात भगवान कृष्णाची भूम्मिका साकारली होती. Read More
Actor Pankaj Dheer Passes Away : प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...
Raksha Bandhan Krishna Draupadi Story: ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे, यादीवशी सख्ख्या, चुलत, मावस भावाबरोबरच मानलेल्या भावलाही राखी का बांधली जाते, त्यामागचा हा संदर्भ! ...
Mahabharat: महाभारताचे युद्ध खूप मोठ्या प्रमाणात झाले. लाखो लोकांची जीवितहानी झाली, तरी लाखो लोक दरदिवशी नव्याने लढण्यासाठी सरसावत होते. युद्ध सूर्यास्ताला संपत असले तरी मुक्काम कुरुक्षेत्रावरच्या राहुट्यांमध्येच होता. अशा वेळी जेवणाची सोय कोण करत हो ...